नमस्कार मित्रानो....
माझ्याविषयी सांगण्यासारखं असे काही विशेष नाही पण आपणसोबत काहीतरी हितगुज साधण्यासाठी केलेला हा प्रयत्न...
शालार्थ प्रणाली आपल्यापर्यंत पोहचवण्याचा खटाटोप आपल्या सर्वांना CONFIDENCE देणे हाच होता.. जेणेकरून आपला त्रास कमी होईल. महाराष्ट्र शासनाची एक स्तुत्य योजना आपण राबवत आहे याचा अभिमानच वाटतो. त्यामुळे वेळोवेळी या प्रणालीत होणारे नवीन बदल , नवीनतम शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहचवण्याचा खटाटोप असाच चालू राहील..याची खात्री देतो.. आपल्या शंका , आपले विचार नक्कीच माझ्यापर्यंत पोहचवा.. त्यामुळे काम अधिक उत्तम करता येईल..
आपला
प्राजक्त झावरे
माझ्या भेटीसाठी.....